
''काकण'' हि प्रेमकथा असून या चित्रपटात जीतेन्द्र जोशी व उर्मिला कानेटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात त्यांनी किशु आणि सुधामतीची प्रेमकहानी रंगवली आहे. ''काकण'' या चित्रपटाची मार्केटिंग अतिशय चांगल्या प्रकारे झाली असून आधीच या चित्रपटाचा ट्रेलर गाजत आहे. या चित्रपटातील जीतेन्द्र जोशीच्या लुक बद्दल ही प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे.
यावर्षी ५२व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवासाठी प्रथम पदार्पण निर्मिति या श्रेणीत ''काकण''ला नामांकन प्राप्त झाले आहे .
No comments:
Post a Comment